शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

ट्रक— दुचाकी अपघातात तीन जण ठार

By admin | Updated: September 15, 2014 02:06 IST

बाळापूरनजीक भिकुंड नदीच्या पुलावर अपघात

अकोला : ट्रक व मोटारसायलच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरनजीक असलेल्या भिकुंड नदीच्या पुलावर रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.अकोला शहरातील आकोट फैल भागामधील पिंपळफैल येथील रहिवासी प्रेम चंद्रमनी माने (२0), अभिजित गौतम सावंत (२0), योगेश ऊर्फ गोलू धनराज मानवटर (२0) हे तीन युवक अकोल्यातील एका कॅटरिंगमध्ये कामाला होते. तिघेही कॅटरिंगच्या कामासाठी रविवारी दुपारी एमएच ३0 एएल १२६५ क्रमांकाच्या दुचाकीने पारस फाट्यावरून खामगावकडे निघाले होते. बाळापूरनजिक भिकुंड नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या एम एच ३१ बी ५६७५ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात प्रेम माने, अभिजित सावंत व योगेश मानवटकर या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून तिन्ही युवकांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तीनही युवकांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, पिंपळफैल येथील नागरिकांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये गर्दी केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून, ट्रकही जप्त करण्यात आला आहे.