शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

By admin | Updated: June 6, 2017 00:52 IST

शिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली. त्याबरोबरच गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा बंधारा मोठी उपलब्धी मानली जाते.सुवर्ण नदीतील पाणी वाहून जाऊ नये, त्याची साठवण करून गावाला, शेतीला पाणी मिळावे, तथा नदीला येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या वाहून जाणाऱ्या जमिनीला पुरापासून संरक्षण मिळावे, हा बहुआयामी उद्देश युवा जलतज्ज्ञ सचिन कोकाटे यांनी या पाणी साठवण बंधाऱ्यातून साकारला आहे. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त योजनेतून गतवर्षी सुवर्ण नदी पात्रात २०१६ ला ५६ लाख किमतीच्या दोन साठवण बंधाऱ्यांना मंजुरी प्रदान केली होती. त्याचे काम शिर्ला पाणी फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे पावसापूर्वी पूर्णत्वास जात आहे. साठवण बंधाऱ्यामुळे शेती शाश्वत सिंचन वाढणार आहे. यावर्षी साईबाबा ट्रस्ट शिर्डी आणि सिद्धीविनायक ट्रस्ट मुंबईच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० लाख किमतीच्या दोन सिमेंट नाला बांधांना मंजुरी देण्यात आली; मात्र त्यांची प्रक्रिया जूनपर्यंत चालल्याने पावसानंतर बांधकाम प्रक्रिया पूर्ण होईल. पुढील वर्षी जलयुक्त शिवार आराखड्यातील अजूनही पाच बंधारे प्रलंबित आहेत.