शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

By admin | Updated: June 6, 2017 00:52 IST

शिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली. त्याबरोबरच गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा बंधारा मोठी उपलब्धी मानली जाते.सुवर्ण नदीतील पाणी वाहून जाऊ नये, त्याची साठवण करून गावाला, शेतीला पाणी मिळावे, तथा नदीला येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या वाहून जाणाऱ्या जमिनीला पुरापासून संरक्षण मिळावे, हा बहुआयामी उद्देश युवा जलतज्ज्ञ सचिन कोकाटे यांनी या पाणी साठवण बंधाऱ्यातून साकारला आहे. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त योजनेतून गतवर्षी सुवर्ण नदी पात्रात २०१६ ला ५६ लाख किमतीच्या दोन साठवण बंधाऱ्यांना मंजुरी प्रदान केली होती. त्याचे काम शिर्ला पाणी फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे पावसापूर्वी पूर्णत्वास जात आहे. साठवण बंधाऱ्यामुळे शेती शाश्वत सिंचन वाढणार आहे. यावर्षी साईबाबा ट्रस्ट शिर्डी आणि सिद्धीविनायक ट्रस्ट मुंबईच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० लाख किमतीच्या दोन सिमेंट नाला बांधांना मंजुरी देण्यात आली; मात्र त्यांची प्रक्रिया जूनपर्यंत चालल्याने पावसानंतर बांधकाम प्रक्रिया पूर्ण होईल. पुढील वर्षी जलयुक्त शिवार आराखड्यातील अजूनही पाच बंधारे प्रलंबित आहेत.