शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

परतवाडा नजीकच्या अपघातात बोरगाव मंजू येथील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:31 IST

परतवाडा शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्सजवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात बोरगाव मंजू येथील तिघांचा धारणी मार्गावर घटनास्थळीच मृत्यू झाला. परतवाडा शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्सजवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.बोरगाव मंजू येथील युवक चिखलदरा येथून परतत असताना त्यांचे वाहन एमएच ३० एटी १९२७ या चारचाकी वाहनाने एका झाडाला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनामधील तिघे जण घटनास्थळीच मृत झाले. मृतकांमध्ये वैभव गुलाबराव नागरे (चालक), वय २६, धीरज अशोक गिरी (२९), कृष्णा राजेंद्र दळवी (२३) यांचा समावेश आहे. तर कृणाल बाळू दहीकर (२४), प्रथमेश सुभाष कंठाळे (२0) व प्रतीक सुनील मेहरे (२६) हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना अमरावती येथील इर्वीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू येथील या गाडीमधून हे युवक प्रवास करत होते. त्या गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मृतकांपैकी धीरज अशोक गिरी हे भारतीय सैन्यातील जवान असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीAccidentअपघात