शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:36 IST

जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असताना अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. आता शुक्रवारपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्यात काटेपूर्णा धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. आजमितीस ५४.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. त्यामुळे अकोलेकरांवरील पाणी संकट टळले आहे. जिल्ह्यातील इतरही धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वान धरणाचा जलसाठा आजमितीस ८१.१५ दलघमी, १०० टक्के आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २८.८५ दलघमी, १०० टक्के, याच तालुक्यातील मोर्णा धरणात ३०.८७ दलघमी, ७४.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ७.५६ दलघमी, ६४.६३ टक्के तर घुंगशी बॅरेजमध्ये १५.३२ दलघमी ८८.७१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरण वगळता इतर सर्वच धरणांतून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण