शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:36 IST

जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असताना अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. आता शुक्रवारपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्यात काटेपूर्णा धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. आजमितीस ५४.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. त्यामुळे अकोलेकरांवरील पाणी संकट टळले आहे. जिल्ह्यातील इतरही धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वान धरणाचा जलसाठा आजमितीस ८१.१५ दलघमी, १०० टक्के आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २८.८५ दलघमी, १०० टक्के, याच तालुक्यातील मोर्णा धरणात ३०.८७ दलघमी, ७४.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ७.५६ दलघमी, ६४.६३ टक्के तर घुंगशी बॅरेजमध्ये १५.३२ दलघमी ८८.७१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरण वगळता इतर सर्वच धरणांतून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण