शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वऱ्हाडातील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; गरज आहे संयमाची - ग्रँड मास्टर ठिपसे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:03 IST

अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.शासकीय विश्रामगृह येथे रविवार २४ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित दोन दिवसीय शिबिराच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी येथील बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करताना आलेले अनुभव सांगितले. येथील बुद्धिबळ पटूंची कल्पनाशक्ती चांगली असून, लक्षभेदी खेळण्यातही महारथ असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु यासोबतच या खेळाडूंना संयमाची गरज असून, विपरीत परिस्थितीत काय करायचे हे देखील शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच खेळाडूंना त्यांच्या जवळ असलेल्या माहितीला ज्ञानामध्ये परिवर्तित करता येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ दोन वा तीन दिवसांच्या शिबिरातून हा बदल होणार नाही; पण त्याची सुरुवात मात्र नक्कीच झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. भारती राठी, प्रवीण हेंड, राहुल भारसाकळे, विजय फिरके यांची उपस्थिती होती.ग्रँड मास्टर ठिपसे यांना मिळालेले पुरस्कारग्रँड मास्टर ठिपसे यांनी सात वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या शिवाय यांनी अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, बेस्ट स्पोर्ट्समन, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ