शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

तन्वी-तनीष हत्याकांडातील आरोपी मातेची सुटका

By admin | Updated: March 28, 2015 01:52 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी केली सुटका; चिमुकल्यांच्या हत्येनंतर आत्महत्येचा केला होता प्रयत्न.

अकोला - शहरातील बहुचर्चित तन्वी-तनीश जैन या दोन चिमुकल्यांच्या हत्याकांडातील आरोपी स्वाती अशोक जैन हिची जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सबळ पुराव्याअभावी सुटका केली. स्वाती जैन यांच्या पतीच्या तक्रारीनंतरच त्यांच्यावर सिव्हिल लाइन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. शास्त्रीनगरातील आभा रेसिडन्सीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवासी असलेल्या स्वाती अशोक जैन यांनी १५ जानेवारी २0१४ रोजी ६ वर्षीय तन्वी आणि ३ वर्षीय तनीष या दोन चिमुकल्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दोन चिमुकल्यांच्या हत्येनंतर स्वाती जैन यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता; मात्र सुदैवाने स्वाती जैन यांचे प्राण वाचले होते. या प्रकरणी स्वाती जैन यांचे पती अशोक जैन यांनी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून स्वाती जैन यांच्याविरुद्ध तन्वी आणि तनीष या दोघांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गंभीर असलेल्या स्वाती जैन यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून सुटी होताच सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली होती. अटकेपासून स्वाती जैन कारागृहातच होत्या. या प्रकरणाची सुनावणी झाली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने स्वाती जैन यांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.