शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष द्या!

By admin | Updated: May 26, 2015 02:37 IST

खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्यात कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला.

अकोला : पाऊस उशिरा किंवा लवकर येईल पण, त्या अगोदर शेतकर्‍यांनी येत्या खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष देण्याची गरज असून, बीजप्रकिया, माती परीक्षण करू न घ्यावे, योग्य बियाणे निवडावे, पीक संरक्षणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची नितांत गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सोमवारी पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांना दिला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सोमवार, २५ मे रोजी कृषी महाविद्यालयाच्या डॉ.के.आर. ठाकरे सभागृहात विभागीय खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह्य खरीप हंगामात घ्यावयाची काळजीह्ण या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व सल्ला दिला. कृषी विद्या पीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला कृषी विद्या पीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम. मानकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, अधिष्ठाता कृषी डॉ.व्ही.एम. भाले, प्रगतिशील शेतकरी मोहन जायले, नामदेवराव अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती हो ती. याप्रसंगी डॉ. दाणी यांनी शेतकर्‍यांनी या भागात कापसाची धूळपेरणी करणे उपयुक्त असल्याचे सांगितले. सोयाबीन बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगताना गादीवाफा, सरी वरंबा यासह इतर सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला.