शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

नागरी स्वायत्त संस्थांना हीरक महाेत्सवाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:14 IST

Swachh Bharat Abhiyan News ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चा उद्देश सफल हाेण्यासाठी राज्यात नागरी स्वायत्त संस्थांना सातत्याने दिशानिर्देश दिले जातात. हीरक महाेत्सवाच्या पृष्ठभूमीवर नागरी स्वायत्त संस्थांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाेबतच शहराच्या साैंदर्यीकरणासाठी विविध उपाययाेजना करण्याचे निर्देश शासनाने जारी केले हाेते. या महाेत्सवाचा स्वायत्त संस्थांना विसर पडल्याचे समाेर आले असून, ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरामधील वाढती लाेकसंख्या, इमारतींसाठी वृक्षांची हाेणारी कत्तल, सिमेंट रस्त्यांचे निर्माण व घनकचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरण धाेक्यात सापडले आहे. शहरातून दैनंदिन निघणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे जलस्रोत दूषित हाेणे, हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने ‘हीरक महाेत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र नागरी स्वायत्त संस्थांनी हे अभियान कागदाेपत्री राबविल्याचे समाेर आले आहे.

विलगीकरण नाही; प्रक्रियेला फाटा

घरातून निघणारा कचरा वाहनात जमा करताना त्याचे ओला, सुका व घातक अशा पद्धतीने विलगीकरण करण्याचे निर्देश आहेत. अभियानात ओल्या कचऱ्यावर कम्पाेस्टिंग अथवा बायाेमिथेनेशन प्रक्रिया करणे, सुक्या कचऱ्यावर दाेनवेळा प्रक्रिया करणे तसेच बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्पष्ट सूचना हाेती.

 

रस्त्यांची सुधारणा व साैंदर्यीकरणाकडे पाठ

रस्त्यालगत साचलेला कचरा, माती, दगड, अर्धवट बांधकाम साहित्याची तातडीने विल्हेवाट लावणे, दुभाजकांची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांची निगा राखणे, नाल्यांची सफाई करणे, माेकळ्या जागांवर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याच्या निर्देशांकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका