शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागरी स्वायत्त संस्थांना हीरक महाेत्सवाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:14 IST

Swachh Bharat Abhiyan News ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चा उद्देश सफल हाेण्यासाठी राज्यात नागरी स्वायत्त संस्थांना सातत्याने दिशानिर्देश दिले जातात. हीरक महाेत्सवाच्या पृष्ठभूमीवर नागरी स्वायत्त संस्थांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाेबतच शहराच्या साैंदर्यीकरणासाठी विविध उपाययाेजना करण्याचे निर्देश शासनाने जारी केले हाेते. या महाेत्सवाचा स्वायत्त संस्थांना विसर पडल्याचे समाेर आले असून, ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरामधील वाढती लाेकसंख्या, इमारतींसाठी वृक्षांची हाेणारी कत्तल, सिमेंट रस्त्यांचे निर्माण व घनकचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरण धाेक्यात सापडले आहे. शहरातून दैनंदिन निघणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे जलस्रोत दूषित हाेणे, हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने ‘हीरक महाेत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र नागरी स्वायत्त संस्थांनी हे अभियान कागदाेपत्री राबविल्याचे समाेर आले आहे.

विलगीकरण नाही; प्रक्रियेला फाटा

घरातून निघणारा कचरा वाहनात जमा करताना त्याचे ओला, सुका व घातक अशा पद्धतीने विलगीकरण करण्याचे निर्देश आहेत. अभियानात ओल्या कचऱ्यावर कम्पाेस्टिंग अथवा बायाेमिथेनेशन प्रक्रिया करणे, सुक्या कचऱ्यावर दाेनवेळा प्रक्रिया करणे तसेच बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्पष्ट सूचना हाेती.

 

रस्त्यांची सुधारणा व साैंदर्यीकरणाकडे पाठ

रस्त्यालगत साचलेला कचरा, माती, दगड, अर्धवट बांधकाम साहित्याची तातडीने विल्हेवाट लावणे, दुभाजकांची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांची निगा राखणे, नाल्यांची सफाई करणे, माेकळ्या जागांवर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याच्या निर्देशांकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका