शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

नागरी स्वायत्त संस्थांना हीरक महाेत्सवाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:14 IST

Swachh Bharat Abhiyan News ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चा उद्देश सफल हाेण्यासाठी राज्यात नागरी स्वायत्त संस्थांना सातत्याने दिशानिर्देश दिले जातात. हीरक महाेत्सवाच्या पृष्ठभूमीवर नागरी स्वायत्त संस्थांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाेबतच शहराच्या साैंदर्यीकरणासाठी विविध उपाययाेजना करण्याचे निर्देश शासनाने जारी केले हाेते. या महाेत्सवाचा स्वायत्त संस्थांना विसर पडल्याचे समाेर आले असून, ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरामधील वाढती लाेकसंख्या, इमारतींसाठी वृक्षांची हाेणारी कत्तल, सिमेंट रस्त्यांचे निर्माण व घनकचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरण धाेक्यात सापडले आहे. शहरातून दैनंदिन निघणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे जलस्रोत दूषित हाेणे, हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने ‘हीरक महाेत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र नागरी स्वायत्त संस्थांनी हे अभियान कागदाेपत्री राबविल्याचे समाेर आले आहे.

विलगीकरण नाही; प्रक्रियेला फाटा

घरातून निघणारा कचरा वाहनात जमा करताना त्याचे ओला, सुका व घातक अशा पद्धतीने विलगीकरण करण्याचे निर्देश आहेत. अभियानात ओल्या कचऱ्यावर कम्पाेस्टिंग अथवा बायाेमिथेनेशन प्रक्रिया करणे, सुक्या कचऱ्यावर दाेनवेळा प्रक्रिया करणे तसेच बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्पष्ट सूचना हाेती.

 

रस्त्यांची सुधारणा व साैंदर्यीकरणाकडे पाठ

रस्त्यालगत साचलेला कचरा, माती, दगड, अर्धवट बांधकाम साहित्याची तातडीने विल्हेवाट लावणे, दुभाजकांची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांची निगा राखणे, नाल्यांची सफाई करणे, माेकळ्या जागांवर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याच्या निर्देशांकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका