शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पळसो बढे येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:29 IST

अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.

अकोला : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने मनोधैर्य खचलेल्या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  पळसो बढे येथे शनिवारी घडली. अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.जिल्ह्यातील पळसो बढे येथील रहिवासी बाळु इंगळे यांच्या मालकीची गावातच तीन एकर शेती आहे. त्यांच्या शेतीचा संपूर्ण कारभार त्यांचा मुलगा अमोल इंगळे (२५) पाहत होता. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून यंदा पहिल्यांदाच अमोलने ८ एकर शेती लागवडीसाठी घेतली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना निसर्गाने मात्र धोका दिला. परतीचा पाऊस लाबंल्याने जिल्ह्यात सर्वत्र खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अमोलच्या शेतातील सोयाबीनही गेले. आजी माजी मंत्र्यांकडून झालेल्या नुकसानाची पाहणी झाली; पण सत्ता स्थापनेच्या तिढ्यात शेतकरी बाजुलाच राहिला. अद्यपाही शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याने शेतकºयांचे मनोधैर्य खचले. अशातच शनिवारी पळसो बढे येथील २५ वर्षीय युवा शेतकरी अमोल इंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पळसो बढे गावात शोककळा पसरली आहे. अमोल इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या