शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
3
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI नं यादी बदलली! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
4
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
5
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
6
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
7
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
8
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
9
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
10
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
11
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
12
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
13
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
14
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
15
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
16
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
17
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
18
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
19
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
20
१ मिनिटाचा उशीर, प्रवाशाच्या समोरच वंदे भारत ट्रेन सुटली; लोको पायलटला विनंती केली, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पळसो बढे येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:29 IST

अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.

अकोला : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने मनोधैर्य खचलेल्या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  पळसो बढे येथे शनिवारी घडली. अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.जिल्ह्यातील पळसो बढे येथील रहिवासी बाळु इंगळे यांच्या मालकीची गावातच तीन एकर शेती आहे. त्यांच्या शेतीचा संपूर्ण कारभार त्यांचा मुलगा अमोल इंगळे (२५) पाहत होता. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून यंदा पहिल्यांदाच अमोलने ८ एकर शेती लागवडीसाठी घेतली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना निसर्गाने मात्र धोका दिला. परतीचा पाऊस लाबंल्याने जिल्ह्यात सर्वत्र खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अमोलच्या शेतातील सोयाबीनही गेले. आजी माजी मंत्र्यांकडून झालेल्या नुकसानाची पाहणी झाली; पण सत्ता स्थापनेच्या तिढ्यात शेतकरी बाजुलाच राहिला. अद्यपाही शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याने शेतकºयांचे मनोधैर्य खचले. अशातच शनिवारी पळसो बढे येथील २५ वर्षीय युवा शेतकरी अमोल इंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पळसो बढे गावात शोककळा पसरली आहे. अमोल इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या