शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:16 IST

बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देही घटना अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे मंगळवारी दुपारी घडली. अश्विनी गजानन सलामे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.प्रत्यक्षात गुणपत्रिका पाहिल्यानंतर तिला ५१.५७ टक्केच गुण मिळाले.

पिंप्री खुर्द (अकोला) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे मंगळवारी दुपारी घडली. अश्विनी गजानन सलामे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या निकालात पिंप्री खुर्द येथील अश्विनी सलामे या विद्यार्थिनीला ८० ते ९० टक्के गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात गुणपत्रिका पाहिल्यानंतर तिला ५१.५७ टक्केच गुण मिळाले. त्यामुळे अभ्यास करूनही गुण कमी मिळाल्याने अश्विनी निराश झाली होती. नैराश्यातून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंंबीयांच्या लक्षात येताच तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय अकोट येथे हलविले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी सोबत असलेल्या नातेवाइकांनी बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्याHSC Exam Resultबारावी निकालakotअकोट