शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संत्रा फळ पिकांवर आतापासूनच पाण्याचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 18:13 IST

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यावर्षी जानेवरी, फेब्रुवारी महिन्यात अंबिया बहार येईल, त्यावेळी पाण्याची नितांत गरज असते तथापि पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता असल्याने जेथे पाणी नाही तेथील शेतकºयांनी अंबिया बहार घेण्याचे टाळावे असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकºयांना दिला आहे.तदवतच मृग बहाराचे फळ जर झाडाला असतील तर तेही काढावे लागणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी ठिबकव्दारे झाडांना पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुध्यांजवळ गवत, पालापाचोळ््याचे मल्चिंग केल्यास पाण्याची बचत करता येणार आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत हवमान बदलत असून,पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकूल परिणाम या फळ पिकावर होत आहे. सन २००५ मध्ये पाऊस नव्हता, परिणामी शेतकºयांवर संत्रा झाडे तोडण्याची पाळी होती. त्यामुळे त्यावर्षी जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे शेतकºयांनी तोडली होती.यावर्षी पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकरी यावर्षी पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे.

गत दोन वर्षापासून पाऊस कमी होत असून, यावर्षीही तेच चित्र असल्याने शेतकºयांनी जे पाणी उपलब्ध नसेल तेथे अंबिया बहार घेऊ नये,मृग बहाराची फळे काढून घ्यावीत,पाणी बचतीसाठी मल्चिंग करावे.डॉ. दिनेश पैठणकर,संशोधक,लिंबू वर्गीय फळे,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ