शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचे थैमान

By admin | Updated: February 12, 2015 01:17 IST

पिकांचे नुकसान; घर, मंदिर पडले.

अकोला: मंगळवारी रात्री आकोट, तेल्हार्‍यासह जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यासोबतच वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले असून, वृक्ष उन्मळून पडले आहे. मंगळवारी मध्यरात्री अचानक अवकाळी पाऊस बरसला. जोरदार सरींसर हवाही सुसाट असल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर घरांचेही नुकसान झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या शेतामध्ये रब्बी हंगामातील पिके असून, या पिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसाचा जोर आकोट व तेल्हार्‍यात जास्त असल्यामुळे या भागात नुकसानाची पातळी अधिक आहे. या भागातील फळबागांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. बार्शिटाकळी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाळ्यात अल्प पावसामुळे पिके आली नसल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेत करी त्रस्त झाले आहेत.