शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाणीपट्टीची लूट थांबवा, उद्धवसेनेने महापालिकेत ठिय्या देत जाळली देयके

By नितिन गव्हाळे | Updated: May 7, 2024 21:14 IST

उद्धवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अकोला शहराला महान येथील धरणातून पाणी पुरवठा होता. परंतु धरणाध्ये मुबलक प्रमाणात साठा असतानासुध्दा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही....

अकोला: महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत नागरीकांना अव्वाच्यासव्वा पाणीपट्टीची देयके देऊन लूट करण्यात येत आहे. ही लूट थांबवा, अशी मागणी करीत, उद्धवसेनेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी पाणीपट्टीची देयके जाळून महापालिकेचा निषेध नाेंदविला.

उद्धवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अकोला शहराला महान येथील धरणातून पाणी पुरवठा होता. परंतु धरणाध्ये मुबलक प्रमाणात साठा असतानासुध्दा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. नियमीत पाणी पुरवठा करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असूनही चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच शहरांमध्येच शेकडो नागरीकांच्या नळांना मीटर बसविण्यात आलेले नाही. ज्यांनी नळांना मीटर बसविलेले आहेत, त्यांना स्वाती इंडस्ट्रीजकडून अव्वाचा सव्वा बिल देण्यात येत असल्याचा आरोप शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला आहे. अधिकच्या बिलामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सहन करून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनात माजी नगरसेविका मंजुषा शेळके, उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, गजानन बोराळे, तरूण बगेरे, बबलु उके, संजय अग्रवाल, प्रकाश वानखडे, रोशन राज, राजेश कानपुरे, सतीश नागदेवे, देवा गावंडे, पंकज बाजोड, अनिल शुक्ला, दशरथ मिश्रा आदी सहभागी झाले होते.

१२०० ते १८०० प्रतिवर्ष प्रमाणे देयक घ्यावेमहापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून पाणीपट्टीचा कर यापुर्वी स्लम भागात रुपये १२०० रूपये इतर भागातील नागरीकांकडून १८०० रूपये प्रतिवर्षप्रमाणे बिल दिल्या जात होते. त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली करण्यात यावी. तसेच ज्यांच्याकडे मीटर आहेत. त्या भागांमध्ये स्वाती इंडस्ट्रीजकडून मीटर रिडींग प्रमाणे देयके वाटप करण्याचीही मागणी उद्धवसेनेने केली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkolaअकोला