शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

घरगुती व कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

गतवर्षी लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहकांना सरासरी आकाराने वाढीव बिले देण्यात आली. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाने वीज दरवाढ ...

गतवर्षी लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहकांना सरासरी आकाराने वाढीव बिले देण्यात आली. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाने वीज दरवाढ केली. थकीत बिले भरण्यास असमर्थ ठरलेल्या ग्राहकांची वीजकपात करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचाही वीजपुरवठा कोणतीही सूचना न देता खंडित करण्यात येत आहे. महावितरणने सुरू केलेली ही मोहीम तत्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना ताई मसने, तेजराव थोरात, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, डॉ.विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, अंबादास उमाळे, राजेंद्र गिरी, संतोष पांडे, गणेश अंधारे, नीलेश मोरे, देवाशिष काकड, प्रवीण हगवणे, संजय बडोणे, संजय गोडफोडे, चंदा शर्मा, अमोल गोगे, विठ्ठल चतरकार, अश्विनी हातवळणे, तुषार भिरड, धनंजय धबाले, वैकुंठ ढोरे, मुरलीधर भटकर, मनीराम टाले, शंकरराव वाकुडे, अभिमन्यू नळकांडे, हरीश गोंडचवर, ज्ञानेश्वर कडू, अक्षय जोशी सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता पवन कछोट यांनी शिष्टमंडळाने सांगितलेल्या ग्रामीण भागातील व शहरी भागातील समस्या जाणून घेतल्या व वीजपुरवठा पूर्ववत सुरू राहील तसेच कृषिपंप धारक व ग्रामीण भाग व शहरी भागातील वीज बिलाची हप्ते पाडून देण्यासाठी आदेश देण्यात येईल, असे अभिवचन दिले.