शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथून ३०० क्विंटल गहू-तांदळाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:13 IST

Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हिवरखेड येथे छापा टाकला.

अकाेला : स्वस्त धान्य दुकानातील गहू-तांदूळ लाभार्थ्यांना न देता त्या तांदळाची व गव्हाची साठेबाजी करून हा धान्याचा साठा तीन ट्रकमध्ये भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हिवरखेड येथे छापा टाकला.

हिवरखेड येथील मुख्य चाैकातून धान्याचा काळाबाजार हाेत असतानाही याकडे पुरवठा विभाग व ठाणेदाराचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर तीन ट्रकमधून सुमारे १५० क्विंटल गहू व १५० क्विंटल तांदूळ असा एकूण ३०० क्विंटल धान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तीन ट्रकच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून हा साठा बड्या माफियांचा असल्याची माहिती समाेर आली आहे. आकाेट उपविभागातील स्वस्त धान्य दुकानातील गरिबांचा गहू-तांदूळ हिवरखेडातील मुख्य चाैकातून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणारे माेठे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून एमएच ४३ वाय ०७७८ क्रमांकाचा माेठा ट्रक, एमएच ०४ सीयू ४९२७ क्रमांकाचा लहान ट्रक गहू व तांदळाच्या साठ्यासह जप्त केले. तर एमपी ६८ जी ०१७४ आणि एमएच २९ एटी ००३५ हे दाेन मिनी ट्रकही याच ठिकाणावर गहू व तांदळाचे पाेते भरून हा साठा काळ्याबाजारात विक्रीला नेण्यासाठी तयार हाेते. मात्र यामधील एक ट्रकचालक नसल्याने सध्या तीन ट्रक पाेलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे ३०० क्विंटल गहू व तांदूळ जप्त केले आहेत. हा गहू व तांदूळ सुमारे पाच लाख रुपयांचा असल्याची माहिती असून पाेलिसांनी या प्रकरणातील बड्या माफियांचा शाेध सुरू केला आहे. या प्रकरणी हिवरखेड पाेलीस ठाण्यात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून खऱ्या मालकाचा शाेध घेण्यात येत आहे़.

 

 

बड्या माफियांवर हाेईल का कारवाई?

गरिबांसाठी आलेला गहू व तांदूळ काळ्याबाजारात विकणाऱ्या टाेळीत अनेक बडे माफिया असून यामध्ये गुप्ता, टावरी व बजाज यांची नावे समाेर येत आहेत. मात्र पाेलिसांकडून त्यांच्यावर कठाेर कारवाई झाली नसल्याने तसेच सर्वच मिलीभगत असल्याने अशा बड्या माफियांवर कारवाई झालेली नाही. मात्र पाेलिसांनी आता अशा बड्या माफियांवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. त्यामुळे गरिबांच्या ताेंडचा घास हिरावला जाणार नाही़

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी