शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शेतरस्त्यांची कामे सुरू करा! - पालकमंत्र्यांचे रोहयो विभागाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:04 IST

अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे.

अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे. हा प्रकार सर्वच तालुक्यांमध्ये घडला असून, बाळापूर तालुक्यातील कामे संबंधितांच्या निवेदनानुसार तत्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रोजगार हमी विभागाला दिले आहेत.रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात गेल्यावर्षी २०१७-१८ पासून शेतरस्ते, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन ही कामे सुरू आहेत. त्या कामावरील अकुशल मजुरीची रक्कम काही प्रमाणात अदा करण्यात आली, तर कुशल देयकांमध्ये गिट्टी, मुरूम, डब्बर या साहित्याची देयकांसाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळालेला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये सुरू असलेली अकोला जिल्ह्यातील ८७४ शेतरस्त्यांच्या कामे रखडली आहेत. शेतरस्त्यांची २५३ कामे मंजूर असताना सुरूच झालेली नाहीत. सोबतच ४७२ कामांचा प्रस्ताव तयार असताना त्याला मंजुरीही देण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेसाठी निधीचा कमालीचा तुटवडा गत वर्षभरापासून आहे. त्याकडे केंद्र शासनासह राज्य शासनानेही कमालीचे दुर्लक्ष केले. परिणामी, शेतरस्त्यांची कामे अर्धवट राहणे, मजुरांच्या हाताला काम नसणे, साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांना मोबदला न मिळण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रूक ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय चिंचोलकार यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदन देत कामे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार खिरपुरी बुद्रूक, बारलिंगा, दधम व बटवाडी या गावांमध्ये अपूर्ण असलेली कामे सुरू करण्याचे पत्र पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोला