शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:56 IST

अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देमनपा : ठराव वेळेच्या आत पाठविण्यावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समितीच्या  सभेमध्ये मंजूर केलेले ठराव प्रशासनाकडे सादर करण्यास  विलंब होतो. सभेचे इतवृत्त लिहिताना काही ठरावांमध्ये आ पसूकच अनावश्यक बाबींचा समावेश केला जातो. सभा सं पल्यानंतर दुसर्‍या दिवशी नगर सचिव इतवृत्ताच्या लिखाणाची  प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर ठराव तयार करून तो  स्वाक्षरीसाठी महापौर किंवा सभापतींकडे सादर करतात. या  प्रक्रियेदरम्यान किंवा वेळेअभावी काही दिवसांचा अवधी  उलटून जातो; परंतु ठराव वेळेच्या आत प्राप्त झाल्यास त्यावर  अंमलबजावणी करणे सोयीचे होते, या उद्देशातून प्रशासनाकडून  ठरावाची मागणी केली जाते. महापालिका आयुक्त अजय लहाने  यांनी स्थायी समितीच्या ठरावांना दीड महिन्यांचा कालावधी होत  असल्याचे नमूद करीत सभापती बाळ टाले यांना ठराव तीन  दिवसांच्या आत सादर करण्यासंदर्भात पत्र पाठविले. एवढय़ा  विलंबाने ठराव प्राप्त होत असतील, तर पुढील कामकाज कर ताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यापुढे सभा झाल्यानंतर  तीन दिवसांच्या आत सभेचा ठराव प्रशासनाकडे पाठवावा,  अन्यथा याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रात  नमूद केले. अन्यथा गंभीर दखल घेण्यात येईल, म्हणजे नेमके  काय, असा सवाल उपस्थित करीत सभापती बाळ टाले यांनी उ परोक्त वाक्याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करण्याचे  निर्देश मनपा आयुक्त लहाने यांना पत्राद्वारे दिले आहेत. सभाप तींच्या पत्रावर आयुक्त काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. 

सभेच्या ठरावाचे लिखाण करण्याची जबाबदारी नगर सचिवांची  आहे. स्थायी समितीच नव्हे, तर महासभेच्या ठरावांनासुद्धा काही  कारणास्तव विलंब होतो. ठरावाला जाणीवपूर्वक विलंब केला  जात नाही, याची प्रशासनाला जाणीव आहे. असे असताना  आयुक्तांनी कोणत्या उद्देशातून पत्राद्वारे इशारा दिला, याचा त्यांनी  खुलासा करण्याची गरज आहे. -बाळ टाले, स्थायी समिती सभापती मनपा.