शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या उशिरा ; पीक विमा काढण्यास हवी मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक ...

अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली १५ जुलैपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी अमरावती विभागासह राज्यातील विविध शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनामार्फत १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु वीस दिवसांपूर्वी पावसाने दांडी मारल्याने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. गत चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने, रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी सुरु केल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत असल्याने आणि अद्यापही पेरण्या सुरुच असल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत १५ जुलैपर्यंतच्या मुदतीत पिकांचा विमा काढणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. त्याअनुषंगाने पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे केली जात आहे.

पावसात खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत आहेत. गत चार पाच दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.