शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पेरण्या उशिरा ; पीक विमा काढण्यास हवी मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक ...

अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली १५ जुलैपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी अमरावती विभागासह राज्यातील विविध शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनामार्फत १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु वीस दिवसांपूर्वी पावसाने दांडी मारल्याने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. गत चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने, रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी सुरु केल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत असल्याने आणि अद्यापही पेरण्या सुरुच असल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत १५ जुलैपर्यंतच्या मुदतीत पिकांचा विमा काढणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. त्याअनुषंगाने पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे केली जात आहे.

पावसात खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत आहेत. गत चार पाच दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.