शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अकोला जिल्ह्यात पिकांची पेरणी ८७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:05 IST

ल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ८७ वर पोहोचली आहे.

अकोला: सुरुवातीपासूनच पावसाने काही तालुक्यात दडी मारल्याने त्या भागातील पेरण्यांची गती मंदावली. गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ८७ वर पोहोचली आहे. त्याचवेळी दोन तालुक्यातील पेरणी ७७ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका पेरणीला बसला आहे. त्यातच तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील काही भागातील पेरणीला बराच विलंबही झाला. ३० जूनपर्यंतही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी पीक पद्धतीत ऐनवेळी बदल करण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यासाठी बाजारातून त्या-त्या बियाण्यांची खरेदीही करावी लागली. जिल्ह्यात ४ लाख ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठीचे नियोजन कृषी विभागाने केले. त्यासाठी विविध प्रकारच्या वाणाचे बियाणे, खतांची उपलब्धता ठेवण्यात आली; मात्र पाऊसच वेळेवर नसल्याने पेरणीचा मोठाच गोंधळ उडाला. पेरणीच्या सुरुवातीपासून २९ जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ५२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्याकडे आहे. एकूण ८७ टक्के क्षेत्रात पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत पाऊस समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले. 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी