शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-टॅंकरच्या अपघातात जावई- मेहुणा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील खरब-खरबडी, हेंडज दरम्यान दोघे दुचाकीस्वार टॅंकरखाली आल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि. २८ ...

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील खरब-खरबडी, हेंडज दरम्यान दोघे दुचाकीस्वार टॅंकरखाली आल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि. २८ जुलै रोजी रात्री ८:१५ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असल्याने अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. बुधवारी अपघातात जावई-मेहुणा दोघे जण घटनास्थळीच ठार झाले. प्रेम पांडुरंग गेडाम (३८) (रा. सांजापूर, गोरेगाव पुंडलिक महाराज) व अमरावती येथील प्रेम गेडाम यांचा मेहुणा हे दोघे जावई-मेहुणे (एमएच २७ एके १७७८) क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या टॅंकर क्रमांक (सीजी १५ डीसी १९४७) च्या मागच्या चाकात दुचाकीसह आल्याने चिरडून दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस व वंचित आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. अपघातानंतर काही काळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.