शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा उपोषण!

By admin | Updated: March 29, 2016 02:28 IST

पाण्यासाठी वाघजाळीच्या ग्रामस्थांची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अकोला: महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, गावात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, या मागणीसाठी वाघजाळी येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात देण्यात आला. बाश्रीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथे महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम सन २00८ मध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आले होते. या योजनेच्या कामावर २३ लाख रुपये खर्चही झाला; मात्र योजनेचे काम ४0 टक्के करण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने, गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणारांवर कारवाई करण्यात यावी आणि गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात ग्रामस्थ बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. यावेळी वाघजाळी येथील विकी करवते, गोपाल वाळेकर, आनंद सिरसाट, सनी सिरसाट, रवींद्र सिरसाट, हरिदास टाले, गौतम सिरसाट यांच्या गावातील महिला-पुरुष उपस्थित होते.