शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यात घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा समावेश आहे. २०१६ ...

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा समावेश आहे. २०१६ मध्ये शाैचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील नऊ शहरांची निवड केली. तसेच ‘डीपीआर’तयार करण्यासाठी शासनस्तरावरून मार्स नामक एजन्सीची नियुक्ती केली हाेती. एजन्सीने तयार केलेल्या अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मान्यता प्रदान करीत नागपूर येथील नीरी संस्थेने प्रकल्पांचे मूल्यांकन केले. सदर प्रस्तावांना तत्कालीन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मंजुरी देत नऊ शहरांसाठी १७२ काेटी ५१ लक्षच्या प्रकल्पांवर शिक्कामाेर्तब केले. त्यानंतर नागरी स्वायत्त संस्थांच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असता आता तत्कालीन शासनाने मंजूर केलेल्या ‘डीपीआर’मध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा आक्षेप नगरसेवकांनी नाेंदवला आहे. तसेच निविदा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा प्रकार समाेर येताच कार्यारंभ आदेश स्वीकारलेल्या कंत्राटदारांनी मागील तीन महिन्यांपासून प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात केली नसल्याचे समाेर आले आहे.

नागरी स्वायत्त संस्था संभ्रमात

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या निविदा मंजूर हाेऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून नगरसेवकांनी ‘डीपीआर’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी यामध्ये तांत्रिक दाेष असल्याचे आढळून आल्यामुळे आता नागरी स्वायत्त संस्थाही संभ्रमात सापडल्या आहेत.