शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:28 IST

सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यूदर ही वाढत आहे. या वाढत्या मृत्यूदराला उशिरा रुग्णालयात दाखल होण्याची मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. लवकर निदान झाले तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबु शकतात. गेल्या सात दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांंची हिस्ट्री तपासली असता, सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र काही प्रमाणात लक्षणे आढळल्यानंतरही काही रुग्ण कोरोनाच्या धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रुग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यासाठी लवकर निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे आवश्यक आहे. लक्षणे दिसताचक्षणी लगेच कोरोना चाचणी केली नाही तर संभाव्य धोका कमी होतो. केवळ कोरोनाच्या धास्तीमुळे घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक लक्षणे आढळल्यावर चाचणीअंती रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना किमान पाच ते सहा दिवस उपचारासाठी मिळाले तरी मृत्यू रोखता येवू शकतात.प्राथमिक लक्षणे दिसून लागताच कोरोनाची चाचणी करुन घ्या. लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास कोरोनाचा प्रभाव फुफ्फूसावर होतो. तेव्हा रुग्णाला वाचविणे मोठे जोखमिचे होते. लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करुन घेतली तर लवकर उपचार सुरु करता येईल.- डॉ. मिनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला