शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

गंभीर रुग्ण २० टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST

जिल्ह्यात दररोज दोन ते तीन गंभीर रुग्ण दाखल गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी दररोज दोन ते तीन ...

जिल्ह्यात दररोज दोन ते तीन गंभीर रुग्ण दाखल

गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी दररोज दोन ते तीन गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे, परंतु वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही होत आहे.

दररोज दीडशे ऑक्सिजन सिलिंडरचा वापर

कोविड गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने ऑक्सिजनचीही मागणी कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज ५०० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत होती. सद्यस्थितीत जवळपास दीडशे ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे.

कोविड रुग्ण अर्ली डिटेक्शन होत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये वेळेत सुधारणा होत असून ऑक्सिजनचा वापरही कमी झाला आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,अकोला