शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रशासनाच्या प्रयत्नांवर समाधान; पण सुपरस्पेशालिटीसाठी हवे होते! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 09:52 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदमान्यता दिली असती तर कोरोनाच्या लढाईत मोलाची भर पडली असती, असा टोलाही राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सरकारला हाणला.

अकोला : संपूर्ण विदर्भात अकोला हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. सर्वाधिक मृत्यू व सर्वाधिक रुग्ण अकोल्यात आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या विरोधात येथील प्रशासन व आरोग्य यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी आपल्या परिने प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात प्रशासनाच्या प्रयत्नांवर समाधान व्यक्त करतानाच राज्य सरकारने येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदमान्यता दिली असती तर कोरोनाच्या लढाईत मोलाची भर पडली असती, असा टोलाही राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सरकारला हाणला.देवेंद्र फडणविस हे सोमवारी अकोला दौºयावर होते. या दौºयात त्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारलेल्या कोविड सेंटर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अकोल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. येथील रग्णवाढीचा वेग हा १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येणाºया काळात टेस्ट वाढविणे गरजेचे असून, मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले. कोविड सेंटर, तसेच विलगीकरण कक्षाला भेट दिल्यानंतर तेथील रुग्णांनी व्यवस्थेबाबत तसेच सर्वोपचारमधील रुग्णांनीही उपचाराबाबत समाधान व्यक्त केले, ही चांगली बाब आहे. प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करत असल्याचे हे द्योतक आहे; मात्र दुसरीकडे राज्यशासन या यंत्रणांना सक्षम मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना संकटात महानगरपालिकासारख्या संस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असताना या संस्थांना सरकारने अनुदान दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजप सरकारच्या काळात अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले; मात्र या सरकारने रुग्णालयासाठी पदमान्यताच न दिल्याने ही इमारत शोभेची ठरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व मुख्य सचिवांशी लवकरच चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

कर्जमाफी नाही अन् हमीनंतर कर्जही नाहीराज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकºयांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकºयांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या