शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सरपंच, ग्रामसेवकाने शासकीय जमिनीचा घेतला बेकायदेशीर ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST

पातूर: पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहाळा बु. येथील सरपंच, ग्रामसेवकांनी गावठाणच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीरपणे ठराव घेऊन ही जमीन वनविभागाला ...

पातूर: पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहाळा बु. येथील सरपंच, ग्रामसेवकांनी गावठाणच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीरपणे ठराव घेऊन ही जमीन वनविभागाला दिल्याचा आरोप करीत उपसरपंचाने तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.

उपसरपंच यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वाहाळा बु. येथील गावठाणातील सरकारी जमीन गुरांच्या चराई क्षेत्राकरिता आहे. ही शासकीय जमीन सरपंचाने गावात सूचना न देता, ग्रामसभा न घेता, ग्रामसभेला विश्वासात न घेता, सरकारी जमिनीचा परस्पर ठराव घेऊन वन विभागास दिली. सद्यस्थितीत गावातील गुरे या शासकीय जमिनीत चराईसाठी जातात, परंतु सरपंच, ग्रामसेवकाने मिळून शासनाचा मालकीच्या जमीन परस्पर ठराव घेऊन वनविभागास दिला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी परस्पर घेतलेला ठराव रद्द करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना उपसरपंच शशिकला श्यामराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य शिवहरी बोरसे, ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई सुरेश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मोहन मोरे, श्यामराव मोरे, मंगेश मोरे, धिरज मोरे व गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

‌---------------