शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

By admin | Updated: October 12, 2015 01:57 IST

शेतक-यांसाठी ग्रामपंचायती सरसावल्या; शासनाकडे करणार पाठपुरावा.

सायखेड (जि. अकोला ): निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून दुष्काळाचा सामना करणार्‍या बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आता तालुक्यातील ११ पेक्षा जास्त ग्रामपंचायत सरसावल्या आहेत. शासनाने पैसेवारीचे निकष बदलून ५0 पैशाचे आत पैसेवारी जाहीर करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे. हा ठराव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या सोयाबीनखक पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादन कमालीचे घटले आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील पीक परिस्थिती अत्यंत बिकट असून, मशागत, पेरणी, निंदण, बियाणे, खते, डवरणी, फवारणी आदींवर झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात धाबा, राजंदा, पिंजर, महान, बाश्रीटाकळी, खेर्डा या सहा महसूल मंडळामध्ये १५९ गावांचा समावेश आहे. धाबा मंडळातील सर्वाधिक गावांना पीक उत्पादनात फटका बसला असून, तालुक्या तील काही भाग वगळता पिकांची स्थिती बिकट आहे. अपुर्‍या पावसामुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना शासनाकडून भरीव मदत मिळण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. तालुक्यातील गावांमधील पैसेवारी ५0 पैशाच्या आत जाहीर करून जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशा असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे.