शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा मंजूर करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

सुप्रीम कोर्टाने २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार ...

सुप्रीम कोर्टाने २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २७ टक्के राजकीय आर‌क्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका यामध्ये ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मिळत होते, ते राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरिकल डाटा आजपर्यंत सादर केला नाही, म्हणून हे आरक्षण रद्द केले आहे. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तेली समाजाच्या राज्यस्तरीय संघटना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने २ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. सुप्रीम कोर्टाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाकरिता इम्पिरिकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणावेळी जसा संकलित केला गेला होत, त्याचधर्तीवर डाटा संकलित करून हा डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांत सुप्रीम कोर्टात सादर करावा. तसेच शपथपत्र दाखल करावे. या डाटाच्या आधारे सुप्रीम कोर्टात अपील दाखल करून कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करून राज्यात २७ टक्के ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, राज्य व केंद्र शासनाने जातिनिहाय जनगणननेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष राजू दहापुते, तालुका सचिव संजय गुप्ता, शहराध्यक्ष रामदास भूपत, राहुल गुल्हाने, सुरेंद्र क्षीरसागर, रामदास हरणे, सुमित सोनोने, नाना मेहर, किशोर सोनोने, अविनाश काळे, पुरुषोत्तम घनमुळे, निखिल गुप्ता, विशाल शिरभाते, नीलेश सुखसोहळे, अजय गुल्हाने, विलास गुल्हाने, राजेंद्र कपिले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो: