शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा मंजूर करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

सुप्रीम कोर्टाने २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार ...

सुप्रीम कोर्टाने २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २७ टक्के राजकीय आर‌क्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका यामध्ये ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मिळत होते, ते राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरिकल डाटा आजपर्यंत सादर केला नाही, म्हणून हे आरक्षण रद्द केले आहे. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तेली समाजाच्या राज्यस्तरीय संघटना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने २ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. सुप्रीम कोर्टाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाकरिता इम्पिरिकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणावेळी जसा संकलित केला गेला होत, त्याचधर्तीवर डाटा संकलित करून हा डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांत सुप्रीम कोर्टात सादर करावा. तसेच शपथपत्र दाखल करावे. या डाटाच्या आधारे सुप्रीम कोर्टात अपील दाखल करून कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करून राज्यात २७ टक्के ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, राज्य व केंद्र शासनाने जातिनिहाय जनगणननेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष राजू दहापुते, तालुका सचिव संजय गुप्ता, शहराध्यक्ष रामदास भूपत, राहुल गुल्हाने, सुरेंद्र क्षीरसागर, रामदास हरणे, सुमित सोनोने, नाना मेहर, किशोर सोनोने, अविनाश काळे, पुरुषोत्तम घनमुळे, निखिल गुप्ता, विशाल शिरभाते, नीलेश सुखसोहळे, अजय गुल्हाने, विलास गुल्हाने, राजेंद्र कपिले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो: