शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडाचा दशकातील विक्रम!

By admin | Updated: July 17, 2015 01:58 IST

हवामान बदलाचे परिणाम.

- संतोष वानखडे, वाशिमराज्यात बालकांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१२मध्ये बालकांच्या अपहरणाचा आकडा ८९७ होता, २०१४मध्ये तो वाढून २११२वर पोहोचला आहे.० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या अपहरणाच्या २०१२ साली राज्यात एकूण ८९३ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे. २०१३ साली १६९८, तर २०१४ साली तब्बल २११२ बालकांचे अपहरण झाले. या बालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानातूनच राज्यात ‘आॅपरेशन मुस्कान अभियान’ जुलैपासून सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे. महिलांचा प्रश्नही गंभीरराज्यात महिलांच्या अपहरणाचा आकडाही वाढत आहे. २०१२मध्ये राज्यात ११४० महिलांच्या अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. २०१३मध्ये १८७४ आणि २०१४मध्ये १९०९ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे.