शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

पावसाच्या खंडाचा दशकातील विक्रम!

By admin | Updated: July 17, 2015 01:58 IST

हवामान बदलाचे परिणाम.

- संतोष वानखडे, वाशिमराज्यात बालकांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१२मध्ये बालकांच्या अपहरणाचा आकडा ८९७ होता, २०१४मध्ये तो वाढून २११२वर पोहोचला आहे.० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या अपहरणाच्या २०१२ साली राज्यात एकूण ८९३ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे. २०१३ साली १६९८, तर २०१४ साली तब्बल २११२ बालकांचे अपहरण झाले. या बालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानातूनच राज्यात ‘आॅपरेशन मुस्कान अभियान’ जुलैपासून सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे. महिलांचा प्रश्नही गंभीरराज्यात महिलांच्या अपहरणाचा आकडाही वाढत आहे. २०१२मध्ये राज्यात ११४० महिलांच्या अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. २०१३मध्ये १८७४ आणि २०१४मध्ये १९०९ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे.