शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन : राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ आहे - रामदास चोरोडे गुरुजी   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 18:13 IST

संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले.

अकोला : राष्ट्रसंतांनी सर्वधर्म समभावतेचा विचार देत राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन रामदास चोरोडे गुरुजी यांनी केले. देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची आज समाजाला आवश्यकता असून, तरुणाईमध्ये हे विचार रुजविणे महत्त्वाचे आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्षीय भाषण देताना ते बोलत होते. संमेलनाच्या उद््घाटकीय कार्यक्रमाला विचार मंचावर उद््घाटक म्हणून प्रा. डॉ. ममता इंगोले, प्रा. ललीत काळपांडे, ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. डॉ. गजानन नारे, कृष्णा अंधारे, राष्ट्रसंतांच्या भूमिकेत यावली येथील मिरजकर, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर केसाडे महाराज, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, मनोजसिंग बिसेन, आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना चोरोडे गुरुजी म्हणाले की, समाज अन् संत हे असे समीकरण आहे, जे एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. समाजात द्वेशभाव, अंहकाराचा प्रभाव वाढत जातो, तेव्हा समाज विस्कळीत होतो. या अधोगतीला चाललेल्या समाजाला योग्य दिशा दाखवितात तेच खरे संत ठरतात.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkolaअकोलाcultureसांस्कृतिक