शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:31 IST

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या किमान तापमानात २२ अशांवरू न १९ अशं एवढी घट झाली असून, रात्रीचा गारवा वाढला आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी तर १५ ते २० मिनिटे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने आंब्यांचा मोहोर गळाला. भाजीपाल्याचे काही ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्यातील पातूर व इतर तालुक्यातील आंब्याला विशेष मागणी असते. पण, मागील काही वर्षांपासून या आंब्याचे दर्शन दुर्लभ झाले. यावर्षी तरी हा आंबा मिळेल, अशी अपेक्षा असताना सतत पाऊस येत असल्याने तिही आशा मावळली आहे. काही ठिकाणी संत्रा फळाला फटका बसला आहे. सातत्याने संकटाचा सामना करणाºया शेतकरी या निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.या अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.ढगाळ वातावरण अद्याप कायम असून, त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी केवळ आता बघ्याच्या भूमिकेत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती