शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:31 IST

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या किमान तापमानात २२ अशांवरू न १९ अशं एवढी घट झाली असून, रात्रीचा गारवा वाढला आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी तर १५ ते २० मिनिटे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने आंब्यांचा मोहोर गळाला. भाजीपाल्याचे काही ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्यातील पातूर व इतर तालुक्यातील आंब्याला विशेष मागणी असते. पण, मागील काही वर्षांपासून या आंब्याचे दर्शन दुर्लभ झाले. यावर्षी तरी हा आंबा मिळेल, अशी अपेक्षा असताना सतत पाऊस येत असल्याने तिही आशा मावळली आहे. काही ठिकाणी संत्रा फळाला फटका बसला आहे. सातत्याने संकटाचा सामना करणाºया शेतकरी या निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.या अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.ढगाळ वातावरण अद्याप कायम असून, त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी केवळ आता बघ्याच्या भूमिकेत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती