शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

७ एप्रिलनंतर वादळासह बरसणार पाऊस

By admin | Updated: March 29, 2016 02:06 IST

हवामान खात्याचा अंदाज, फळबागांना धोका.

वाशिम: व-हाडात गत दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी आगामी पंधरवड्यात मात्र चांगलेच उन तापणार असून, ७ एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या भागातील फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले असून, परिणामी उन्हाळय़ातही पाऊस होत आहे. गत दोन दिवस वर्‍हाडात काही भागात पाऊस पडला. अमरावती विभागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळही आले. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धांदळ उडाली. गत पंधरा दिवसांपासून कडक उन तापत असतानाच, अवकाळी पावसामुळे गारवा निर्माण झाला; मात्र आगामी पंधरा दिवस तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पंधरा दिवसात तापमान वाढणार असून, वातावरण दमट राहणार आहे. ७ एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसासोबतच विजांचा कडकडाट व वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे. वाढते तापमान व अवकाळी पावसामुळे फळबागा धोक्यात आल्या आहेत. अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात संत्रा व केळीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतल्या जाते. पावसामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. तापमानवाढीमुळेही फळबागांना धोका निर्माण झाला असून, झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.