शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:22 IST

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे.

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. पावसाची अनिश्चितता,कमी ओलावा याचा परिणाम पेरणीवर झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर म्हणजेच ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सद्या रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत असून,गहू पीक फुटवे ते आेंबींच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा,बोंडे तर काही ठिकाणी बोंडे परिपक्चतेच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे धरणे,परिपक्चता तर काही ठिकाणी काढणीला आला आहे. जवस पीक सद्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.राज्यात गहू ५ लाख ६६ हजार ४४७ हेक्टर,मका १ लाख १५ हजार ५११ हेक्टर, इतर तृण धान्य १२ हजार ५६१ मिळून १९ लाख ४१ हजार ६४ तसेच एकूण रब्बी कडधान्ये मिळून १४ लाख १९ हजार ६५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकामध्ये करडई १८००५, जवस ७,६१८,तीळ ४९५,सुर्यफूल ३,५२९ मिळून,इतर तेलबिया ४,८८३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यात हरभरा ६६ टक्के, ज्वारी क्षेत्र ७१ टक्क आहे.दरम्यान, हरभºयावरील घाटेअळीवर नियंत्रण करण्यासाठी ५,८११ गावात सर्वेक्षण करण्यात आले असून, यात ९६ गावात घाटेअळी १८९ गावात मर या किड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी राज्यातील १८ लाख १४ हजार शेतकºयांना कृषी विभागामार्फत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती