शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

By admin | Updated: January 30, 2016 02:20 IST

सव्वा दोन कोटींवर भरला हप्ता.

अकोला: गतवर्षी पावसाने फिरवलेली पाठ आणि रब्बी हंगामातील पिकांची अनिश्‍चितता बघता, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे; परंतु गतवर्षी काढलेल्या रब्बी विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हय़ांत यावर्षी ७५ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असले तरी यावर्षी पिकांची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांनी या पिकांचा विमा उतरवला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक ८८.७२ लाख रुपये विमा हप्ता भरू न अकोला जिल्हय़ातील ३३,१७१ शेतकर्‍यांनी ३४,0७३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ५५,८४३ शेतकर्‍यांनी ५४.६३ लाख रुपये हप्ता भरू न २७,३४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा काढला आहे. वाशिम जिल्हय़ातील ६,८६५ शेतकर्‍यांनी ११.५५ लाख रुपये विमा हप्ता भरू न ५,५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील १८,६२७ शेतकर्‍यांनी २४.६१ लाख रुपये विमा हप्ता भरू न ६१,८0९ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २६,८७१ शेतकर्‍यांनी ५५.३३ लाख रुपये भरू न पीक विमा काढला आहे. या पाच जिल्हय़ातील १,४१ ३७७ शेतकर्‍यांनी २,३४.८४ लाख रुपये विमा हप्ता भरू न १,२८,७८४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढला आहे. यात काही बँकांची आकडेवारी येणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.