शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

By admin | Updated: January 30, 2016 02:20 IST

सव्वा दोन कोटींवर भरला हप्ता.

अकोला: गतवर्षी पावसाने फिरवलेली पाठ आणि रब्बी हंगामातील पिकांची अनिश्‍चितता बघता, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे; परंतु गतवर्षी काढलेल्या रब्बी विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हय़ांत यावर्षी ७५ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असले तरी यावर्षी पिकांची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांनी या पिकांचा विमा उतरवला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक ८८.७२ लाख रुपये विमा हप्ता भरू न अकोला जिल्हय़ातील ३३,१७१ शेतकर्‍यांनी ३४,0७३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ५५,८४३ शेतकर्‍यांनी ५४.६३ लाख रुपये हप्ता भरू न २७,३४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा काढला आहे. वाशिम जिल्हय़ातील ६,८६५ शेतकर्‍यांनी ११.५५ लाख रुपये विमा हप्ता भरू न ५,५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील १८,६२७ शेतकर्‍यांनी २४.६१ लाख रुपये विमा हप्ता भरू न ६१,८0९ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २६,८७१ शेतकर्‍यांनी ५५.३३ लाख रुपये भरू न पीक विमा काढला आहे. या पाच जिल्हय़ातील १,४१ ३७७ शेतकर्‍यांनी २,३४.८४ लाख रुपये विमा हप्ता भरू न १,२८,७८४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढला आहे. यात काही बँकांची आकडेवारी येणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.