शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आदीवासी दुर्गम भागात करणार कृषी तंत्रज्ञान प्रसार; कृषी विद्यापीठाने केला करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:24 IST

अकोला : आर्थिक उत्पन्न,सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी आदवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती व तत्सम व्यवसायासाठी कृषीपूरक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे.

अकोला : आर्थिक उत्पन्न,सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी आदवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती व तत्सम व्यवसायासाठी कृषीपूरक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे.यासाठीचा सामंज्यस करार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एका मैत्री ट्रस्ट सोबत शुक्रवारी केला.मेळघाटातील आदीवासी व दूर्गम भागातील शेतकऱ्यांनी नव कृषी तंत्रज्ञान वापरू न शेती करावी,आदीवासी भागात सेंद्रीय शेतीला मोठा वाव आहे. तेथील शेतकऱ्यांना गरजेनुसार कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान,सुधारीत बियाणे, भाजीपाला,फळे, तसेच पिकावरील किड व रोगांची माहिती देण्यासाठी कृषी विद्यापीठ व ही संस्था काम करणार आहे.जमिनीचे आरोग्य, माती, व जलसंधारण, सुधारित वनौषधी लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करू न येथील शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.या करारावर कृषी विद्यापीठातर्फे डॉ.डी.एम. मानकर व मैत्री ट्रस्टचे मुकुंद केळकर यांनी स्वाक्षरी केली.याप्रसंगी कृषी व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी.एन.गणवीर, सहयोगी संशोधन सहायक डॉ. राजेंद्र काटकर,कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ.व्ही.ए. खडसे, प्रा. संजिवकुमार सलामे,डॉ. के.टी. लहरिया, डॉ.एस.डी. मोरे,ट्रस्टचे राहुल धर्माधिकारी,मंगेश जोशी,रामेश्व फड, यांच्यासह मेळघाटातील मैत्रीचे स्वयंसेवक, शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ