शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

ज्ञानेश्‍वरी कळण्यासाठी भाव आवश्यक

By admin | Updated: January 6, 2015 01:32 IST

आदिशक्ती मुक्ती मंडळाच्यावतीने ज्ञानेश्‍वरी प्रवचनमालेत सातारकर यांचे प्रतिपादन.

अकोला: ज्ञानेश्‍वरीमध्ये जीवनाचा मथितार्थ मांडला आहे. जीवन परिपूर्तीसाठी कसे जगावे, हे ज्ञानेश्‍वरी सांगते. ज्ञानेश्‍वरी समजण्यास अनेकांना कठीण वाटते मात्र, ज्ञानेश्‍वरी कळण्यासाठी भाव आवश्यक आहे, असे मत बाबा महाराज सातारकर यांनी सोमवारी अकोल्यात व्यक्त केले. आदिशक्ती मुक्ताबाई मंडळाच्यावतीने कौलखेडमध्ये आयोजित ज्ञानेश्‍वरी निरुपण सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफताना बाबा महाराज सातारकर बोलत होते. आरंभी दिगांबर गावंडे यांच्या हस्ते ज्ञानेश्‍वरांच्या प्रतिमेचे पूजन व महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमहापौर विनोद मापारी, आशाताई गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, डॉ. नानासाहेब चौधरी, नाना उजवणे, नगरसेवक पंकज गावंडे, मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम पालखेडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना महाराजांनी आपण ज्ञानेश्‍वरी जीवनात अनुभवली असल्याचे सांगितले. प्रभू शोधण्यासाठी आपण जातो; परंतु जीवाच्या दर्शनातूनच प्रभूचे दर्शन होते. जीवनात प्रदर्शनाला महत्त्व नाही, श्रद्धा पाहिजे. ईश्‍वरी सत्ता श्रद्धेनेच प्राप्त होऊ शकते. आपले जीवन सुरळीत करायचे असेल तर साधुसंतांचा आशीर्वाद आवश्यक आहे. ज्ञानेश्‍वरीदेखील हे शिकविते. ज्ञानेश्‍वरीतच वारकरी संप्रदायाचा विचार पहावयास मिळतो. प्रेम हा वारकरी संप्रदायाचा स्थायी भाव आहे आणि प्रेमातूनच वैराग्य निर्माण होऊ शकते, असे बाबा महाराजांनी सांगितले. याप्रसंगी मोठय़ा प्रमाणात भाविक उपस्थित होते.