शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कृषी पंपांचा रात्रीचा वीज पुरवठा दोन तासांनी घटविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:31 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता; वीज निर्मिती संकटातभारनियमनाचा फटका आता कृषी पंपांनाहीपूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ  तासांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व  पुरवठय़ामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते  भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता  व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज  उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला  आहे. राज्यात कृषी पंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या  उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना  आहे, अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व  रात्री आठ तास, अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री  १0 वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीज  पुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज  पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले  आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्व तोपरी प्रयत्न करीत असून, लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून  वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे  महावितरणकडून सांगण्यात आले आहे.