शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृषी पंपांचा रात्रीचा वीज पुरवठा दोन तासांनी घटविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:31 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता; वीज निर्मिती संकटातभारनियमनाचा फटका आता कृषी पंपांनाहीपूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ  तासांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व  पुरवठय़ामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते  भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता  व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज  उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला  आहे. राज्यात कृषी पंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या  उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना  आहे, अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व  रात्री आठ तास, अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री  १0 वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीज  पुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज  पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले  आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्व तोपरी प्रयत्न करीत असून, लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून  वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे  महावितरणकडून सांगण्यात आले आहे.