शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांचा रात्रीचा वीज पुरवठा दोन तासांनी घटविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:31 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता; वीज निर्मिती संकटातभारनियमनाचा फटका आता कृषी पंपांनाहीपूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ  तासांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व  पुरवठय़ामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते  भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता  व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज  उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला  आहे. राज्यात कृषी पंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या  उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना  आहे, अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व  रात्री आठ तास, अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री  १0 वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीज  पुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज  पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले  आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्व तोपरी प्रयत्न करीत असून, लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून  वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे  महावितरणकडून सांगण्यात आले आहे.