शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:10 IST

५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

पारस : येथील संग्राम राठोड या पशुपालकांच्या ५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे पशुपालकावर संकट ओढवले आहे.पारस येथील संग्राम राठोड यांचा काठेवाडी गोपालनाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गत अनेक वर्षांपासून पारस येथे स्थायिक झालेल्या संग्राम राठोड व त्यांचे बंधू यांनी जवळपास शंभर काठेवाडी जनावरांचे पालन केले आहे. सदर पालनातून राठोड कुटुंबीय दूध व्यवसाय करतात. बीटी कपाशी पेरलेल्या शेतामध्ये त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी गायी चारायला नेल्या. घरी आल्यानंतर त्यातील काही गायींना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. जवळपास ५० गायी बाधित झाल्याने संग्राम राठोड यांच्यावर संकट कोसळले. त्यांनी पशू चिकित्सक अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन औषधोपचार सुरू केला. सध्या काही गायी या मरणावस्थेत असून, काही गायींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.काही जनावरे दुधाळ असून, दुधाळ जनावरांचे दूध देणे बंद झाले आहे. त्यामुळे राठोड यांच्या दूध व्यवसायावरही फरक पडला आहे. राठोड यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोला