शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जनता भाजी बाजारात जाताय, माेबाइल सांभाळा, दरराेज ३ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

माेबाइल हरविल्याच्या तक्रारी वर्ष हरविले ...

माेबाइल हरविल्याच्या तक्रारी

वर्ष हरविले परत मिळाले

२०१९ ७६४ ४८९

२०२० ५४३ ४९५

२०२१ १६५ १०५

जानेवारी ३८ २४

फेब्रुवारी २९ १८

मार्च १९ ११

एप्रिल २२ १४

मे २६ १७

जून ३१ २१

या ठिकाणी सांभाळा माेबाइल

शहरातील जनता भाजी बाजार, टिळक राेड, गांधी चाैक, जयहिंद चाैक, जैन मंदिर परिसर, काेठडी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, जुने बसस्थानक, टाॅवर चाैक परिसर यासह आकाेट शहर, मूर्तिजापूर, पातूर व बाळापूर शहरातील काही भागातून माेबाइल चाेरी हाेत असल्याच्या तसेच हरिवल्या जात असल्याच्या तक्रारी जास्त आहेत़ त्यामुळे या ठिकाणी जाताना माेबाइल सांभाळण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे़

५० टक्के माेबाइलचा तपासच लागत नाही

माेबाइल चाेरी गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतर पाेलिसात तक्रार देण्यात येते. पाेलीसही तातडीने माेबाइलचा शाेध घेण्यासाठी सायबर सेलला कळवितात़ मात्र माेबाइल स्वीच ऑफ झाल्यानंतर त्याचा शाेध लागणे कठीण आहे. आता बहुतांश माेेबाइल हरविल्यानंतर ते बरेच वर्ष बंद ठेवत असल्याने अशा माेबाइलचा शाेध लावणे पाेलिसांनाही आव्हानात्मक आहे़ त्यामुळे बऱ्याच प्रकरणात माेबाइलचा तपास लागत नसल्याची माहिती आहे़

माेबाइल चाेरी जाताच हे करा

माेबाइल चाेरी गेल्यानंतर तातडीने पाेलीस तक्रार करा, त्यानंतर ऑनलाइन बॅंकिंग किंवा फाेन पे, गुगल पे चा वापर करीत असाल तर त्या सर्वांना हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देऊन तुमचे खाते बंद करा़ ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांना काॅल करून सीमकार्ड काही वेळेसाठी बंद करायला सांगा़ त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान हाेणार नाही़

बाजारपेठेत जाताना तसेच काेणत्याही दुकानात खरेदी करीत असताना अनेक जण त्यांचा माेबाइल खिशातून बाहेर काढून ठेवतात़ काम झाल्यानंतर माेबाइल तेथेच विसरून परत जातात. तेवढ्यात ताे माेबाइल दुसराच व्यक्ती घेऊन जाताे़ त्यामुळे प्रत्येकाने माेबाइल बाहेर काढण्याची सवय बंद करावी़ तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी़

सचिन कदम

शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला