शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भंडारज बु.च्या युवकांनी कोल्हापूर बंधार्‍यात साठवलं १0९  टीसीएम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:55 IST

शिर्ला : पातुर तालुक्यातील भंडारज बु.च्या युवकांनी शासनाची  वाट न पाहता सुवर्ण नदीतील वाहुन जाणारे पावसाचे १0९  टीसीएम पाणी स्वत: कोल्हापूर बंधार्‍यात गेट टाकुन अडवले.

ठळक मुद्देकोल्हापूर बंधार्‍यात गेट टाकुन अडवले पाणीतालुक्यात पडला केवळ ४00 मि.मी. पाऊस 

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातुर तालुक्यातील भंडारज बु.च्या युवकांनी शासनाची  वाट न पाहता सुवर्ण नदीतील वाहुन जाणारे पावसाचे १0९  टीसीएम पाणी स्वत: कोल्हापूर बंधार्‍यात गेट टाकुन अडवले.

सध्या तालुक्यात केवळ ४00 मि.मी. पाऊस पडल्याने प्रत्येक  गावात पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. भीषण  पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जलयुक्त शिवार योजने तून बंधारा दुरूस्त करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी पर तीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सुवर्ण  नदीला पहिल्यांदा पाणी आले होते. भंडारज बु. येथील दीपक  इंगळे, संदीप इंगळे, राजेंद्र सुरवाडे, सुनील इंगळे, राजकुमार  इंगळे, सुनील सुरवाडे, शेषराव सुरवाडे, रामेश्‍वर वसतकार,  संदेश इंगळे, अमर बोरकर, रत्नदीप सुरवाडे, निशांत इंगळे,  पंकज सुरवाडे, आनंद सुरवाडे, श्रीकृष्ण इंगळे, शेषराव निखाडे,  सुनील शिरसाट, रोहन इंगळे, सचिन वानखडे, भुषण इंगळे,  अजय इंगळे, संतोष भांगे, शुभम ग्रहांचे आदींनी शासकीय  यंत्रणेची वाट न पाहता सुवर्ण नदीवरील भंडारज बु. येथील  कोल्हापूरी बंधार्‍यावर गेट टाकले. त्यामुळे १0९ टीसीएम  पाणीसाठा निर्माण झाला आहे. दुष्काळाची दाहकता कमी  करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पातुर तहसीलदार डॉ. आर.जी.  पुरी यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Waterपाणी