शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांच्या दुकानांसाठीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:19 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अकाेला : शहरात गर्दी असलेल्या रस्त्यावर फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य दिसते. महापालिकेचे कुचकामी ठरलेलेे फेरीवाले धाेरण, भाजी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : शहरात गर्दी असलेल्या रस्त्यावर फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य दिसते. महापालिकेचे कुचकामी ठरलेलेे फेरीवाले धाेरण, भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटेही ओस पडल्याने या विक्रेत्यांनीही फुटपाथवरच बस्तान मांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याचाच पर्याय निवडावा लागताे व फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य दिसते.

सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जठारपेठ चाैकात भाजी विक्रेत्यांनी मनमानीचा कळस गाठला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते अशाेक वाटिकेपर्यंतच्या दाेन्ही मार्गावरच्या फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. हा मार्ग सतत रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी जात असतानाही काेणालाही याची फिकीर वाटत नाही. काही विक्रेत्यांनी तर चक्क रस्त्यावर दुकाने थाटली त्यामुळे वाहतुकीची काेंडी हाेत आहे.

कोरोना संसर्गाचा धोका

कोरोना संसर्गाचा धोका हा गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक आहे. फुटपाथवरच दुकाने थाटल्यामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजू गजबजलेल्या असतात. खुले नाट्यगृह ते फतेह चाैकापर्यंत रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. येथे फुटपाथाच नाही तर रस्ताही विक्रेत्यांनी व्यापून टाकला आहे

‘रस्ते का माल सस्ते में’ म्हणून ग्राहकांची गर्दी

दुकानांपेक्षा रस्त्यावर मिळणाऱ्या वस्तू तुलनेत स्वस्त मिळतात. त्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा कसा आहे याची खातरजमा अनेक ग्राहक करत नाही. परिणामी रस्त्यावरच्या दुकानांमध्ये ग्राहकांची माेठी गर्दी दिसून येते.

अतिक्रमकांच्या विराेधात सातत्याने माेहीम सुरूच असते. फुटपाथ माेकळे राहिले पाहिजे हा प्रशासनाचा प्रयत्न असून, ज्या ठिकाणी फुटपाथवर दुकाने दिसतील ते हटविण्याचे निर्देश दिले जातील.

संजय कापडणीस, आयुक्त, मनपा