शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच

By admin | Updated: September 10, 2014 01:44 IST

गणेश विसर्जनानंतर मोर्णेची झाली दयनीय अवस्था.

अकोला: जिल्हय़ात मोठय़ा थाटामाटात गणेश उत्सव साजरा झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी वाजत-गाजत गणेश मूर्त्यांचे मोर्णा नदीत विसर्जन केले. मंगळवारी सकाळी मात्र विसर्जन स्थळावरील चित्र भयंकर होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळल्या नसून, नदीकाठी पडलेल्या आहेत. तसेच निर्माल्याचा खच साचला आहे. शहरात २१६ सार्वजनिक, तर हजारो घरगुती गणेश मूर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी सर्वांनीच गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनाकरिता मनपाच्या वतीने तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. सिटी कोतवालीजवळ असलेल्या गणेश घाटावर मनपाने टाके बनविले असून, या ठिकाणी विसजिर्त केलेल्या मूर्त्या कर्मचारी त्वरित काढून ट्रकमध्ये भरून गांधीग्रामला विसजिर्त करीत होते. अन्य ठिकाणी मात्र भाविकांनी स्वत: नदीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. वाशिम बायपासजवळील पुलाखाली भाविकांनी शेकडो गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या मूर्त्या मंगळवारी या ठिकाणी नदीच्या काठी पडलेल्या होत्या. तसेच नदीकिनारी निर्माल्याचा खच पडला होता. तसेच अनिकट भागात मोर्णा नदीतही भाविकांनी गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या ठिकाणीही मूर्त्या व निर्माल्य पडलेले होते. मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे पाण्यात विरघळत नाहीत. पाण्याच्या प्रवाहातून त्या बाजूला सारल्या जातात व नदीकिनारी पडतात. तसेच निर्माल्यही नदीकिनारी पडलेले आहे. ** पीओपीमुळे होतात असाध्य आजार गणेश मूर्तीला देण्यात येणार्‍या रंगांमध्ये मक्यरुरी, लीड या घातक रसायनांचा वापर केल्या जातो. यामुळे पाणी तर प्रदूषित होतेच सोबतच हे पाणी पिणार्‍या मनुष्य व प्राण्याला विविध आजारही होतात. मक्यरुरीमुळे लहान मुले गतिमंदही होऊ शक तात. दहा दिवस गणेशाची पूजा करण्याकरिता फूल व पुष्पमाळांचा उपयोग करण्यात येतो. दहा दिवसानंतर गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनासोबतच हे निर्माल्यही पाण्यात विसजिर्त करण्यात येते. निर्माल्य पाण्यात सडते. त्यामुळेही पाणी दूषित होते.