शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:34 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत.  त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त  विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती  नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी  अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ.  संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय  समिती नियुक्त केली आहे. 

ठळक मुद्दे डॉ. संजय खडक्कार यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय समि ती नियुक्तयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ये थे अनेक प्रकारचे गैरप्रकार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत.  त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त  विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती  नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी  अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ.  संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय  समिती नियुक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक येथील यशवंतराव  मुक्त विद्यापीठात भोंगळ कारभार सुरू असून, अनेक  गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी स्थानिक आमदार  बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राज्यपाल सी.  विद्यासागर राव यांच्याकडे थेट तक्रारी केल्या होत्या. या  तक्रारींची दखल घेत, राज्यपाल सी. विद्यासागर राव  यांनी तक्रारींबाबत मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे  विचारणा केली आणि अहवाल मागितला. मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश  राज्यपालांनी दिल्यावर कुलगुरूंनी चौकशी समिती  केली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी महाविद्यालया तील प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी नियुक्ती केली,  तसेच मुंबई येथील के.जे. सोमय्या अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उकरांदे, शासनाच्या  चीफ अकाउंटंट्स अँण्ड ट्रेझरीचे नवृत्त सहसंचालक  बी.जी. निर्मल यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. डॉ.  खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करून ४५  दिवसांमध्ये आपला अहवाल कुरूगुरूंना सादर कर तील.