शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

एकमेव आधार काेराेनाने नेला, या पालकांना काेण मदत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार? अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना ...

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार?

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु एकच अपत्य असलेल्या व वयाचीही पन्नाशी ओलांडणाऱ्या पालकांचा आधारच काेराेनाने नेला असेल तर त्यांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. अनेक घरांमधील कर्त्यापुरुषांना काेराेनाने जिवास मुकावे लागले अशा घरांमधील ज्येष्ठांच्या समाेर आता माेठा प्रश्न उभा राहू शकताे. त्यामुळे अशा संकटाला सामाेर जाणाऱ्या ज्येष्ठांनाही सरकारने मदत करण्याची गरज आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालकांचे छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांनी वडिलांचे व २९ बालकांनी आईचे छत्र हरवले. त्यापैकी २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. ही बाब अतिशय सकरात्मक असली तरी ज्यांच्या घरातील आधारच गेला अशा ज्येष्ठांसाठी तसेच कर्ता पुरुष गमावलेल्या महिलांसाठी सरकारने मदतीचा हात देण्याची गरज आहे. काेराेनामुळे लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी १३ ते २५ वर्षीय वयाेगटातील अनेक मुला-मुलींचा मृत्यू झाल्याची नाेंद आराेग्य विभागाच्या दप्तरी आहे. यामध्ये काही मुले अशीही आहेत जे आपल्या पालकांचे एकमेव अपत्य हाेते. यांच्या भरवशावर यांचे म्हातारपणातील भवितव्य अवलंबून हाेते. आता तेही गेल्याने या पालकांनी काय करावे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :

बरे झालेले रुग्ण :

सध्या उपचार सुरू असलेले :

एकूण मृत्यू :

ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच

एक अपत्य असलेल्या ५० ते ५५ वर्षांवरील पालकांनाही मदत जाहीर करण्याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने ज्येष्ठ व्यक्तीचे पालनपाेषण पुढे काेणी करावे, हा माेठा प्रश्न आहे.

----------------------------

अशा पालकांना दरमहा अर्थसाह्याची गरज

कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकच अपत्य असलेल्या पालकांनाही दरमहा अर्थसाह्याचे नियाेजन करण्याची गरज आहे.