शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST

मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तीळासह फळपिकांचे नुकसान ...

मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तीळासह फळपिकांचे नुकसान झाले होते. अशात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली. काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत होता. मात्र, जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात हवामान विभागाने विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाळी कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

--बॉक्स--

तापमानात घट; पारा ३९.१ अंशांवर

जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट पाहावयास मिळाली. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४१.९ अंश सेल्सिअस होता. तापमान वाढण्याची शक्यता असताना बुधवारी पारा घसरून ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.