शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

आता जलसंवर्धनच तारणार - अंकुर देसाई

By admin | Updated: March 17, 2016 02:34 IST

जलजागृती सप्ताहाची झाली सुरुवात.

अकोला: पाणी र्मयादित असून, शेतीसह उद्योग व संबंधित व्यवसायात पाण्याचा मागणी वाढली आहे. र्मयादित पाण्याचा यथोचित वापर होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पाण्याचे संवर्धन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी बुधवारी केले.१६ ते २२ मार्च दरम्यान राज्यासह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील नद्यांमधील जलपूजनाने करण्यात आली. यावेळी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अकुंर देसाई उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, कृषिभूषण दादाराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मिलिंद शेगावकर, माहिती अधिकारी युवराज पाटील, मनोज तायडे यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. अंकुर देसाई यांनी माती आणि पाण्याचे पूजन करणे किती गरजेचे आहे, हे सांगताना शासनाने जलसंवर्धनासाठीच राज्यात जलजागृती अभियान सुरू केले असल्याचे सांगितले. या अभियानात शेतकरी, नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.दिवेकर यांनी पाण्याचे जतन, संवर्धन हे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. या बाबीचा प्रसार शाळा-महाविद्यालयांपासून प्रत्येक कार्यालयाने करण्याचे आवाहन त्यांनी केले. भुईभार यांनी पाणी व मातीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, पाण्याचे संकट बघता, मूलस्थानी जलंसधारणाचा कार्यक्रम इमानेइतबारे राबविण्याची गरज असून, झाडे लावणे व ते जगवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन-संधारणाचा आदर्श आपल्याला घालून दिला आहे. त्यांची उजळणी महात्मा फुले यांनी ह्यशेतकर्‍यांचा आसूडह्णमधून केली आहे. म्हणून पूजेच्या नादी न लागता पाण्याचे संधारण व संवर्धनावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या जलजागृती अभियानाची माहिती प्रास्ताविकातून दिली.