शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारेही पाठविता येणार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:27 IST

अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे.

ठळक मुद्देडिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महावितरणला दिली.एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास तशी नोटीस मात्र रजिस्टर टपालद्वारेच पाठवावी लागते. व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस किंवा ई-मेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविणे पुरेसे ठरणार आहे.

अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महावितरणला दिली असून, यामुळे महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होणार आहे.पेपरलेसच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महावितरणकडून वीज बिलाची माहिती, वीज पुरवठा कधी बंद राहणार, यासह इतर माहिती वीज ग्राहकांना ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप व ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येते. एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास तशी नोटीस मात्र रजिस्टर टपालद्वारेच पाठवावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्यामुळे त्यामध्ये बदल करून डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत वीज नियामक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या ११ जून २०१८ रोजीच्या एका निवाड्याचा संदर्भ देत महावितरणला डिजिटल माध्यमांद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी दिली आहे. ही मुभा मिळाल्यामुळे महावितरणला आता संबंधित ग्राहकांना व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस किंवा ई-मेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविणे पुरेसे ठरणार आहे.नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होऊ शकेल, असे वीज नियामक आयोगाने म्हटले आहे.जनजागृती गरजेचीडिजिटल माध्यमांच्या वापरास मुभा देतानाच आयोगाने यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्यावर भर दिला आहे. संबंधित ग्राहकांना कोणत्या पद्धतीने नोटीस पाठविल्या जाऊ शकतात, याची माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण