शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगांसाठी आता मोबाइल अँप

By admin | Updated: July 31, 2015 22:49 IST

तंत्रज्ञानाची जोड दिल्यास योजनेचा शेतक-यांना फायदा.

नीलेश शहाकार/बुलडाणा: राज्यातील रेशीम उद्योग व विकास कार्यक्रमांना चालना व गती देण्यासाठी शासनातर्फे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. उद्योग व विकास कार्यक्रमांशी जुळलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे अँप्लीकेशन वापरावे, यासाठी शासनाकडून प्रोत्साहीत केले जाणार असून, त्याचा फायदा रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांनाही होणार आहे. पावसाची अनियमिता आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहून, कर्जाखाली दबलेले अनेक शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्विकारत आहे. या दुष्टचक्रातून शेतकर्‍यांना कायमस्वरुपी मुक्ती मिळवी, म्हणून शेतकर्‍यांनी रेशीम उद्योगाची कास धरावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यातूनच रेशीम उद्योगांना नवीन तंत्रज्ञाची जोड देण्यासाठी मोबाईल अँप्लीकेशन तयार करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. रेशीम उद्योगांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रुपयांच्या निधी जानेवारी २0१५ मध्ये मंजूरी केला होता. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. *ऑनलाईन छायाचित्र घेवून सेवा व दुरुस्ती सुचविणार रेशीम शेतीचे महत्व लक्षात घेता राज्यातील रेशीम उद्योग प्रकल्पातील तुती बाग, संगोपनगृहाचे योजना अधिकारी, कर्मचारी आिण रेशीम उद्योग शेतकर्‍यांना या मोबाईल अँप्लीकेशनवर छायचित्र अपलोड करतील. या छायाचित्रांच्या आधारे रेशीम प्रकल्पातील त्रुटी सुचवून ऑनलाईन दुरुस्ती व सेवा शासनाकडून शेतकर्‍यांना दिली जाईल. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग अँप्लीकेशन सेंटर (एमआरएसएसी) या संस्थेमार्फत हे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १६.६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.