शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

रेशीम उद्योगांसाठी आता मोबाइल अँप

By admin | Updated: July 31, 2015 22:49 IST

तंत्रज्ञानाची जोड दिल्यास योजनेचा शेतक-यांना फायदा.

नीलेश शहाकार/बुलडाणा: राज्यातील रेशीम उद्योग व विकास कार्यक्रमांना चालना व गती देण्यासाठी शासनातर्फे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. उद्योग व विकास कार्यक्रमांशी जुळलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे अँप्लीकेशन वापरावे, यासाठी शासनाकडून प्रोत्साहीत केले जाणार असून, त्याचा फायदा रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांनाही होणार आहे. पावसाची अनियमिता आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहून, कर्जाखाली दबलेले अनेक शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्विकारत आहे. या दुष्टचक्रातून शेतकर्‍यांना कायमस्वरुपी मुक्ती मिळवी, म्हणून शेतकर्‍यांनी रेशीम उद्योगाची कास धरावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यातूनच रेशीम उद्योगांना नवीन तंत्रज्ञाची जोड देण्यासाठी मोबाईल अँप्लीकेशन तयार करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. रेशीम उद्योगांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रुपयांच्या निधी जानेवारी २0१५ मध्ये मंजूरी केला होता. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. *ऑनलाईन छायाचित्र घेवून सेवा व दुरुस्ती सुचविणार रेशीम शेतीचे महत्व लक्षात घेता राज्यातील रेशीम उद्योग प्रकल्पातील तुती बाग, संगोपनगृहाचे योजना अधिकारी, कर्मचारी आिण रेशीम उद्योग शेतकर्‍यांना या मोबाईल अँप्लीकेशनवर छायचित्र अपलोड करतील. या छायाचित्रांच्या आधारे रेशीम प्रकल्पातील त्रुटी सुचवून ऑनलाईन दुरुस्ती व सेवा शासनाकडून शेतकर्‍यांना दिली जाईल. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग अँप्लीकेशन सेंटर (एमआरएसएसी) या संस्थेमार्फत हे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १६.६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.