शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:18 IST

Akola News : बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या.

ठळक मुद्देकाेराेनाच्या संकटात साेमवारी सुनावणीअकाेला मनपा वादाच्या घेऱ्यात

अकाेला : शहरात संसर्गन्य काेराेना विषाणूचा सामना करताना प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडाल्याची परिस्थिती असताना महापालिकेला जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची दुकाने पाडण्याची घाई झाल्याचे दिसत आहे़ बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना सुनावणीसाठी २४ व २५ मे राेजी मनपात उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे़ शहरातील अनेक याेजना प्रलंबित असताना जनता भाजी बाजाराच्या मुद्यावर प्रशासनाकडून हाेणाऱ्या हालचाली वादाच्या भाेवऱ्यात सापडल्या आहेत़

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना हुसकावण्याच्या कारवाइला प्रारंभ केला हाेता़ त्यानंतर शहरात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनता भाजी बाजारात भाजीपाला व फळ विक्री तसेच हर्रासी करण्यावर निर्बंध लादण्यात आले़ यादरम्यान, अचानक बाजारातील सुमारे ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले़ याप्रकरणी व्यावसायिकांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ शहरावर काेराेनाचे संकट घाेंगावत असताना प्रशासनाने व्यावसायिकांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नाेटिसा बजावल्या आहेत़

 

कडक निर्बंध असताना सुनावणी कशी?

काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करीत मनपाने २४ व २५ मे राेजी सुनावणीसाठी व्यावसायिकांना नाेटिसा दिल्या आहेत़ मनपात व्यावसायिकांच्या गर्दीमुळे काेराेनाच्या संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही़

 

८ जून राेजी न्यायालयात सुनावणी

याप्रकरणी बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी स्थानिक दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत़ याविषयी ८ जून राेजी न्यायालयात सुनावणी हाेणार आहे़ न्यायालयात बाजू मांडल्यानंतर न्यायालयाची भूमिका समजून घेण्यापूर्वीच मनपाकडून दुकाने हटविण्यासाठी सुनावणी घेतली जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित हाेत आहेत़

 

 

जाेपर्यंत जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्या जात नाही, किंवा यावर ठाेस ताेडगा निघत नाही,ताेपर्यंत मनपाच्या काेणत्याही कार्यवाहीला आमचा तीव्र विराेध राहणार आहे़ त्यावेळी निर्माण हाेणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला आयुक्त जबाबदार राहतील़

- साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका