शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

मांसाहाराने औषधांची मात्रा निष्प्रभ!

By admin | Updated: November 22, 2014 01:01 IST

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम; शाखाहारच प्रकृतीस पोषक.

अकोला: मांसाहाराने, विशेषत: कोंबडीच्या मांसाचे अतिसेवन केल्याने औषधांची मात्रा निष्प्रभ होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी पोल्ट्री व्यावसायीक टेट्रासाय क्लीन, फ्ल्यूरोक्विनोलीन व अमिनोग्लायकोसाईड या अँटीबोयोटिक्सचा भरमसाठ वापर करीत असल्याने, त्याचे घातक परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.मांसाहाराने शरिराला बळ मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा गैरसमज मोठय़ा प्रमाणात रूढ झाला आहे. वास्तविक, मांसाहार, विशेषत: कोंबड्यांचे मास मनुष्यासाठी घातक ठरत आहे. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी अँटिबायोटिक्स औषधांचा वापर त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात केला जातो. या कोंबड्यांचे मांस सतत सेवन केल्यास, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याचे आरोग्यावर दूष्परिणाम होत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी काढले आहेत. कुक्कुट व्यावसायिक जास्त नफ्यासाठी कोंबड्यांचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी टेट्रासायक्लिन, फ्ल्यूरोक्विनोलोन व अमिनोग्लायकोसाईड या अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर केला जातो. हीच अँटिबायोटिक औषधे विविध मानवी आजारावरही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जातात. कोंबड्यांचे वजन वाढीसाठीही सारख्याच औषधांचा वापर होत असल्याने, मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. या मासांच्या सेवनामुळे मनुष्याचे शरीर सामान्य औषधांना प्रतिसाद देत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पशु व मत्स्य विज्ञान पदव्युत्तर संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.सुनील हजारे यांनी बाजारात नव्याने उपलब्ध होत असलेल्या अँटिबायोटिक औषधाचा व त्याच प्रमाणे मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामावर संशोधन सुरु सून त्याविषयीच्या निष्कर्षाची प्रतिक्षा असल्याचे सांगीतले.